05/09/2024
ज्या व्यक्तीला आपण कसे वागतोय,किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठतरी भरकटत चाललोय, त्यामुळे त्याची जाणीव स्वत:लाच होऊन जो स्वता: सुधरण्याचा प्रयत्न करतो,तोच या जिवनात यशस्वी होतो,
आणि ज्याला समजुनही ना समज बनतो दुसर्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो तो एकना एक दिवस एकटा पडतो,म्हणुन सत्य बोला,सत्याने वागा,कारण माणुस एकदा खोट बोलायला शिकला,तो आयुष्यभर खोट्याचा सहारा घेऊन चालायला लागतो..पण जेव्हा एकना एक दिवस त्याचे सत्य जगा समोर बाहेर येतं,
तेव्हा तो सर्व काही गमावुन बसलेला असतो,स्वताची ईज्जत,आदर,मान सन्मान सर्व काही गमावलेल असतं,
म्हणुनच नेहमी खरे बोलावे...